शेतकऱ्यांच्या खात्यात अतिवृष्टी अनुदान जमा होण्यास सुरवात, ही केवायसी करून ठेवा
शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचा आणि दिलासादायक अपडेट समोर आला आहे. नुकसान भरपाईच्या अनुदानासाठी गेले अनेक दिवस प्रतीक्षा करणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, लातूर, नांदेड आणि इतर नुकसानग्रस्त जिल्ह्यांतील पात्र शेतकऱ्यांना आता हळूहळू आर्थिक मदत मिळू लागली आहे. जून ते ऑगस्ट या कालावधीत झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा … Read more